संसदेत शेतकरी हिताच्या मुद्द्यावर मांडणी करून शेतकऱ्यांच्या निर्णयाच्या व शेतकऱ्यांच्या भावना सरकारच्या निर्णयाचे स्वागत तसेच ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रखरपणे समस्या खासदार अनुप धोत्रे यांनी मांडून केंद्र सरकारचे लक्ष विधिमंडळातील महत्त्वाच्या आयोगाचा वापर करून प्रश्नोत्तरांमध्ये भाग घेतला. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय
Akola B7
अकोला …..संसदेत शेतकरी हिताच्या मुद्द्यावर मांडणी करून शेतकऱ्यांच्या निर्णयाच्या व शेतकऱ्यांच्या भावना सरकारच्या निर्णयाचे स्वागत तसेच ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रखरपणे समस्या खासदार अनुप धोत्रे यांनी मांडून केंद्र सरकारचे लक्ष विधिमंडळातील महत्त्वाच्या आयोगाचा वापर करून प्रश्नोत्तरांमध्ये भाग घेतला. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय देशाला बळ देणारे आहेत. कापसाचा MSP ₹8,110 पर्यंत वाढवण्याचा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. गेल्या 11 वर्षांत MSP मध्ये 108% वाढ ही सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली ठाम भूमिका दर्शवते.कापूस आयातीवर 11% शुल्क वाढवण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच Production Linked Incentive Scheme (PLI) द्वारे वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरजही उल्लेखित केली.
कृषी मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार घेत असून खासदार अनुप धोत्रे यांनी ग्रामीण, व शेतकऱ्यांच्या समस्या मानल्या त्या संदर्भात शासन योग्य तो निर्णय घेईल असे अभिवचन दिले