ताज्या घडामोडी

विषयुक्त भात खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना

AB7News

विषयुक्त भात खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना

नागपूरच्या :-बहादुरा रोडवरील मानवशक्ती सोसायटीत विषयुक्त भात खाल्ल्याने १७ वर्षीय माही उमाळे या मुलीचा मृत्यू झाला. मृतक माहीने २० डिसेंबर रोजी अनावधानाने तांदूळ न निवडता शिजवल्याने डब्यातील कीड प्रतिबंधक गोळी अन्नात मिसळली गेली, हा विषयुक्त भात खाल्ल्याने माहीची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. किरकोळ चुकीने तरुण मुलीचा जीव गेल्याने उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.