ताज्या घडामोडी

पुलगाव नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व

AB7News

पुलगाव नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व

पुलगाव : पुलगाव नगरपालिकेच्यानिकालात काँग्रेस पक्षाच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांनी भाजपच्या ममता नितीन बडगे यांचा १,७१५ मतांनी पराभव करत विजय खेचून आणला. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदासाठी कविता ब्राह्मणकर यांना ७,६१०, तर ममता भडगे यांना ५,८९५ मते मिळाली. देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार तसेच पुलगावात भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेसने मिळवलेला विजय पक्षाला नाव संजीवनी ठरणार आहे.दहा नगरसेवक जिंकत काँग्रेस प्रथम तर आठ नगरसेवक भाजप दुसऱ्या क्रमांकावर नगरपालिकेत स्थान मिळवले. तर तीन जागा अपक्ष नगरसेवक निवडून आले. प्रभाग १ मधून प्रतिभा वर्में, दुर्गेश यादव, प्रभाग दोन आकाश कागडे, विद्या वलीवकर, प्रभाग तीन प्राजक्ता हुमणे, दीपक अहुजा, प्रभाग ४ अर्चना येसनकर, स्वप्नील रामटेके, प्रभाग पाच संदीप बोरकुटे, राज नागपाल, प्रभाग ६ अपूर्वा दांडेकर, प्रवीण पनिया, प्रभाग ७ शैला राऊत, सतीश जयसिंगपुरे, प्रभाग ८ करुणा गरुन भारतीय देशमন যথাসनिकाल ठरला अखेरचाचनगर परिषदेच्या निवडणुकीचानिकाल ऐकण्यासाठी आलेल्या एका वृद्धाचा हा अखेरचाच निकाल ठरला. हृदयघाताने त्यांचा मृत्यू झाला. मनोहरराव भेंडारकर (वय ६७), रा. घुबडटोली, असे मृत वृद्धाचे नाव आहे. मनोहरराव पालिका निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रविवारी दुपारी नगर परिषदेसमोर आले होते. मतमोजणी सुरू होती. नागरिक निकाल ऐकण्यात व्यस्त होते. मतमोजणी केंद्रासमोर गर्दी होते. यावेळी अचानक मनोहरराव भेंडारकर यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपस्थितांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पालिका निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी अखेरचाच ठरला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.९ शांतीदेव खैरकार, आली अल्फिया ताहेर, प्रभाग १० सुहास नागदिवे, विजय जगनाडे, आफ्रिन नजीम निवडून आले. नगराध्यक्ष तसेच सदस्य व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत गुलालाची व आतषबाजीची उधळण करत रॅली ताटली होती

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.