भातकुती तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
AB7
भातकुती। भातकुती तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीचा पाठलाग करून धमकी दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…१ मार्च रोजी सकाळी ११.३६ वाजता ही घटना उघडकीस आली. सज्जन दिपक चंदर पा तरुणाने शिंगणापूर येथे पीडितेचा पाठलाग केला आणि जबरदस्तीने तिला बोलावून प्रेमाच्या नावाखाली धमकी दिली. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरती आणि तिने घेट खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 78 (1), 351 (2). 352 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आता आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात महिलांविरोधातील गुन्यांमध्ये वाढ होत आहे. विनयभंग, छेडछात, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. या परिस्थितीत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, महिता आयोग, पोलिस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था (NGO) पांची भूमिका पुरेशी प्रभावी नसल्याचे चित्र आहे. सरकारने पावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे पुढील अपडेटसाठी पाहात राहा सिटी न्यूज