ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द हैदराबाद विभाग मधील भिकनूर तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट मेडक सेक्शन या रेल्वे मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने खालील गाड्या रद्द करण्यात येत आहेतः

AB7

दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड प्रेस नोट क्र. 852 दिनांक 27 ऑगस्ट 2025रद्द करण्यात आलेल्या गाड्या विषयी

 

मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द हैदराबाद विभाग मधील भिकनूर तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट मेडक सेक्शन या रेल्वे मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने खालील गाड्या रद्द करण्यात येत आहेतः


 

क्र.गाडी क्रमांक कुठून-कुठपर्यंत दिनांक 1 . टिप्पणी 17684 2 पूर्णा – अकोला 27.08.2025 रद्द करण्यात आली आहे 77607 3.अकोला – आकोट 28.08.2025 रद्द करण्यात आली आहे77608 4.आकोट – अकोला 28.08.2025रद्द करण्यात आली आहे77609 5.अकोला- आकोट28.08.2025रद्द करण्यात आली आहे776106.आकोट – अकोला28.08.2025रद्द करण्यात आली आहे776117.776128. 17406अकोला -आकोट 28.08.2025रद्द करण्यात आली आहेआकोट -28.08.2025रद्द करण्यात आली आहेअकोला27.08.2025रद्द करण्यात आली आहेआदिलाबाद-तिरुपतीमार्ग बदल्यांत आलेल्या गाड्या :

१. दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्र, 17764 नांदेड- रायचूर एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद अशी धावेल. 2. दिनांक 27 ऑगस्ट रोजी रायचूर येथून सुटणारी गाडी क्र, 17764 रायचूर-नांदेड एक्स्प्रेस मार्ग बदलून विकाराबाद-परळी, पूर्णा अशी धावेल.

3. दिनांक 27 ऑगस्ट रोजी मनमाड येथून सुटणारी गाडी क्र, 17063 मनमाड :: काचीगुडा एक्स्प्रेस मार्ग बदलून परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद अशी धावेल.

4. दिनांक 26 ऑगस्ट रोजी हिसार येथून सुटणारी गाडी क्र, 17019 हिसार-हैदराबाद एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद अशी धावेल. 5. दिनांक 26 ऑगस्ट रोजी बिकानेर येथून सुटणारी गाडी क्र, 07054 बिकानेर-हैदराबाद एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद अशी धावेल.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.