ताज्या घडामोडी

प्रभाग क्रमांक 9 शिवनगर या पाण्याच्या टाकीवरून होणारा दूषित व नालीच्या दुर्गंधयुक्त पाणी पुरवठ्याची वारंवार तक्रार करूनही नागरिकांना या भागात मिळत आहेत अशुद्ध पाणीशशिकांत चोपडे यांची मनपा आयुक्ताकडे तक्रार

AB7

प्रभाग क्रमांक 9 शिवनगर या पाण्याच्या टाकीवरून होणारा दूषित व नालीच्या दुर्गंधयुक्त पाणी पुरवठ्याची वारंवार तक्रार करूनही नागरिकांना या भागात मिळत आहेत अशुद्ध पाणीशशिकांत चोपडे यांची मनपा आयुक्ताकडे तक्रार

स्थानिक जुने शहरातील शशिकांत वामनराव चोपडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व महानगरपालिका नगरसेवक अकोला यांचा प्रभाग क्रमांक 9 मधील गुलजारपुरा भीम नगर शांतीनगर चहा कारखाना ज्ञानेश्वर नगर साईनगर फाळके नगर वानखडे नगर अर्बन कॉलनी या भागात अतिशय खराब व नालीच्या दुर्गंधी असलेले पाण्याचा पाणीपुरवठा मागील एक महिन्यापासून चालू आहे आहे या कालावधीत विद्यार्थी वर्ग दहावीच्या व बारावीच्या परीक्षा सुरू असूनही हे दुर्गंधीयुक्त पाणी पिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती तसेच विद्यार्थ्याने पाणी पिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊन त्यांचे शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ शकतो सदर पाण्यामुळे विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य धोक्यात आले असून विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बाब अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते उडवा उडीचे उत्तर देऊन पाईपलाईन कुठेतरी लिकी आहे ते दिसत नाही अशा प्रकारची बेल जबाबदारीची उत्तरे देत असल्यामुळे असल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत वामनराव चोपडे यांनी दिनांक 21 3 2025 रोजी आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे या तक्रारीद्वारे चोपडे यांनी शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करून जलप्रदाय संबंधित अधिकाऱ्याला दुर्गंधीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तातडीने दखल घ्यावे असे शशी चोपडे यांनी आयुक्त यांना लेखी स्वरूपात कळवले

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.