आतापर्यंत तीन जण ठार, सावधान एकटे जाऊ नकातीन गावे व परिसरात वाघाची दहशत, सतर्कतेच्या सूचना, मुनाद
AB7
आतापर्यंत तीन जण ठार, सावधान एकटे जाऊ नकातीन गावे व परिसरात वाघाची दहशत, सतर्कतेच्या सूचना, मुनाद
चिखलदरा वाघ व वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली आहे. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्तींनी रात्री-अपरात्री एकटे जंगलात जाऊ नये. दिवसाही जाताना टोळीने जा. वन कर्मचारी ग्रस्त करीत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगा हो … अशी मुनादी जामली आर परिसरातील अंबापाटी, खोंगडा व परिसरातील गावात देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी दहशतीखाली आले असून, वाघ व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जंगलच३गेल्या दोन वर्षांत वन्यप्राण्यांनी मानव बळी तीन घेतले.वन्य प्राण्यांचे आहे. खोंगडा गावानजीककेली येथील विनोद चिमोटे नामकव्यक्तीला वाघ अथवा अन्य वन्यप्राण्यानेठार केल्याची घटना सोमवारी उघडकीसआली. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीनेगावात पोलिस पाटील सरपंच यांनासूचना देऊन मुनादी देण्यात आली आहे.अब तक…. तीन ?मागील दोन वर्षांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या हरिसाल परिक्षेत्रातील केसरपूर, कारा व सोमवारी केली या गावातील विनोद चिमोटे याला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. ही तिन्ही गावे हरिसाल परिक्षेत्रात येत असली तरी तिसरी घटना जामली आर परिक्षेत्रात घडली आहे. दोन वर्षात तीन जण ठार झाले आहेत.66वाघ अथवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये मुनादी देण्यात आली आहे. कोणीही जंगलात जाऊ नये. रात्री-अपरात्री फिरू नये. वन कर्मचाऱ्यांच्या गस्त सुरू आहे. ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.अभय चंदेल, वनपरिक्षेत्र अधिकारी, जामली आरपरिसरात दहशत पसरली आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत दहशतीखाली आहे.